PM Narendra Modi यांनी 'दोन प्रतिभावान अभिनेते' अरविंद त्रिवेदी आणि घनश्याम नायक यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन प्रतिभावान अभिनेत्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
रामायण मालिकेत 'रावणा'ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन्ही कलाकारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या शोक व्यक्त केला आहे.
पहा ट्विट्स:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement