PM Narendra Modi यांनी 'दोन प्रतिभावान अभिनेते' अरविंद त्रिवेदी आणि घनश्याम नायक यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन प्रतिभावान अभिनेत्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Arvind Trivedi & PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

रामायण मालिकेत 'रावणा'ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन्ही कलाकारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्विट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement