Maharashtra FYJC Admission: शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत करून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय घेतला जाणार- Minister Varsha Gaikwad
अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार
इयत्ता 10 वी परीक्षा रद्दच्या पार्श्वभूमीवर आज इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. या विषयावरील ही पहिली बैठक असून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement