Maharashtra FYJC Admission: शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत करून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय घेतला जाणार- Minister Varsha Gaikwad

अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार

Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

इयत्ता 10 वी परीक्षा रद्दच्या पार्श्वभूमीवर आज इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. या विषयावरील ही पहिली बैठक असून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement