Uttrakhand राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात भूस्खलन, तिघांचा मृत्यू, 17 बेपत्ता
स्थानिकांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटेल आहे की, डोंगरावरून खाली आलेल्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्याच्या कडेला असलेली दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. स्थानिकांच्या माहितीला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.
उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला असून सतरा जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये केदारनाथ पासून 16 किमी अंतरावर घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटेल आहे की, डोंगरावरून खाली आलेल्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्याच्या कडेला असलेली दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. स्थानिकांच्या माहितीला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. भूस्खलनाच्या वेळी या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये चार स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement
Advertisement