जयपूरमध्ये कानोटा धरणात पाच जण बुडाले, शोध आणि बचाव कार्य सुरू

राजस्थानच्य जयपूरमध्ये कानोटा धरणात पाच जण बुडाले. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

राजस्थानच्य जयपूरमध्ये कानोटा धरणात पाच जण बुडाले. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानीक एसीपी मुकेश चौधरी यांनी सांगितले की, "आम्हाला संध्याकाळी माहिती मिळाली की येथे 6 मुले पोहण्यासाठी आले आहेत. ते सर्वजण घसरल्याने पाण्यात पडले, एक बचावला पण इतर 5 बेपत्ता आहेत. सिव्हिल डिफेन्स आणि एसडीआरएफच्या पथकांनी पोहोचले असून शोध मोहीम सुरू आहे..."

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement