हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही... गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत Himanta Biswa Sarma यांची समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी

हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही एकच लग्न करण्याची गरज असल्याचं गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी बोलून दाखवलं आहे.

Himanta Biswa Sarma | (Photo Credit : Facebook)

हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही एकच लग्न करण्याची गरज असल्याचं गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान  यावेळी त्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी देखील केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement