Turbid Water Supply In Mumbai Alert: मुंबईतील काही भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी; BMC ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे केले आवाहन
मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.
मुंबई मध्ये काही भागात गढुळ पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता बीएमसी ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. सध्या पालिकेकडून स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण तो पर्यंत पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.
बीएमसीचे मुंबईकरांना आवाहन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement