Supreme Court: द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडतं, अशा प्रकारची भाषणं थांबवण्याची गरज; राजकीय पक्षांवर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी
द्वेषपूर्ण भाषणांमुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडत आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे, अशी महत्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडत असून ते थांबवण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) UU ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सरकारी अधिकाऱ्यांकडून अशा भाषणांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे भाष्य केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement