Supreme Court: द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडतं, अशा प्रकारची भाषणं थांबवण्याची गरज; राजकीय पक्षांवर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

द्वेषपूर्ण भाषणांमुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडत आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे, अशी महत्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडत असून ते थांबवण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) UU ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सरकारी अधिकाऱ्यांकडून अशा भाषणांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे भाष्य केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement