EAM Dr S Jaishankar on Pakistan: दहशतवाद पोसणाऱ्या देशांशी संबंध ठेवणे भारतासाठी कठीण; परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले, (Watch Video)

दहशतवादी देशांशी संंबंध ठेवणे कठीण आहे. भारत आणि शेजारींल राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबायला हवा, अशा स्पष्ट शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एस जयशंकर हे पनामा सिटीमध्ये पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलत होते.

S Jaishankar | (Image Credit - ANI Twitter)

दहशतवादी देशांशी संंबंध ठेवणे कठीण आहे. भारत आणि शेजारींल राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबायला हवा, अशा स्पष्ट शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एस जयशंकर हे पनामा सिटीमध्ये पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलत होते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement