EAM Dr S Jaishankar on Pakistan: दहशतवाद पोसणाऱ्या देशांशी संबंध ठेवणे भारतासाठी कठीण; परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले, (Watch Video)

दहशतवादी देशांशी संंबंध ठेवणे कठीण आहे. भारत आणि शेजारींल राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबायला हवा, अशा स्पष्ट शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एस जयशंकर हे पनामा सिटीमध्ये पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलत होते.

S Jaishankar | (Image Credit - ANI Twitter)

दहशतवादी देशांशी संंबंध ठेवणे कठीण आहे. भारत आणि शेजारींल राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबायला हवा, अशा स्पष्ट शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एस जयशंकर हे पनामा सिटीमध्ये पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलत होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement