Congress: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून 'भारत जोडो यात्रे'ची घोषणा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष 'कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा' सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि तरुण या यात्रेत सहभागी होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Sonia Gandhi | (Photo Credits: ANI)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष 'कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा' सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि तरुण या यात्रेत सहभागी होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement