Uttar Pradesh: इटावामधील घाटिया अजमत अली भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू

इटावामध्ये संततधार पाऊस सुरू असून, दोन कुटुंबांचे संसार मोडले आहेत.

Uttar Pradesh: इटावामधील घाटिया अजमत अली भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू
3 children died due to a wall collapse (PC - ANI)

Uttar Pradesh: इटावा (Etawah) मधील घाटिया अजमत अली (Ghatiya Azmat Ali) भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांची आईही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृत मुलांच्या कुटुंबियांना लवकरचं नुकसान भरपाई दिली जाईल. इटावामध्ये भिंत कोसळल्याने एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपुरा गावात 4 आणि इटावा येथील 3 मुलांचा समावेश आहे.

इटावामध्ये संततधार पाऊस सुरू असून, दोन कुटुंबांचे संसार मोडले आहेत. सिव्हिल लाईन्स परिसरात येणाऱ्या चंद्रपुरा गावात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, त्यात चार निष्पाप भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement