NCERT ने पाठ्यपुस्तक प्रस्तावना काढून टाकल्याचा दावा फेटाळून लावला
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आपल्या सुधारित अभ्यासक्रमात घटनात्मक घटकांवर लक्ष केंद्रित करून इयत्ता 3 आणि 6 च्या पाठ्यपुस्तकांमधून प्रस्तावना काढून टाकल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT ने इयत्ता 3 आणि इयत्ता 6 च्या पाठ्यपुस्तकांमधून संविधानाची प्रस्तावना वगळल्याच्या अलीकडील आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. NCERT ने स्पष्ट केले की त्यांच्यावरील आरोपांना पुरावा नाही, संस्था आता नवीन शैक्षणिक दृष्टिकोनाचा भाग म्हणून प्रस्तावना, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि राष्ट्रगीत यासह भारतीय राज्यघटनेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करत आहे. असे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने महटले आहे. या वर्षी, राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने इयत्ता 3 आणि 6 ची नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
पोस्ट पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement