Arvind Kejriwal On PM Narendra Modi: मोदींच्या लोकसभेतील भाषणावर केजरीवाल संतापले, म्हणाले- कोरोनाग्रस्तांवर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही
ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement