Moratorium प्रकरणात बँक ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो

Anurag Thakur in Lok Sabha. (Photo Credit: Video Grab)

कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत कॅबिनेटमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे मोरेटोरियमच्या प्रकरणात, बँक ठेवीदारांना 90 दिवसांत त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा मिळू शकेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement