Moratorium प्रकरणात बँक ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो
कोणत्याही वेळी आरबीआयकडून बँक ठेवीदारांवर मोरेटोरियम लागू झाला, तर बँकांमधून पैसे काढण्यावरील बंदीमुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत कॅबिनेटमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे मोरेटोरियमच्या प्रकरणात, बँक ठेवीदारांना 90 दिवसांत त्यांच्या पैशाचा पाच लाखांचा विमा मिळू शकेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement