Kangana Ranaut: 1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, कंगनाचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर ट्रोल
कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ज्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यावेळी कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता नुकतेच कंगनाने भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ झाला आहे. खरं तर कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ज्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यावेळी कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
स्वरा भास्करनेही कंगनाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, टाळ्या वाजवणारे हे मूर्ख लोक कोण आहेत. मला जाणून घ्यायचे आहे
अनुपम खेर यांची कंगनावर अप्रत्यक्ष टीका
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement