कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात तशी खात्री देणाऱ्या गावांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता; पार पडली शालेय शिक्षण विभागाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यातही तशी खात्री देणाऱ्या गावांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश देण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Advertisement
Advertisement
Advertisement