Maharashtra Political Crisis: आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांच एकनाथ शिंदेना पत्र, लवकरात लवकर आसाम सोडण्याची केली विनंती

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे.

Assam Congress chief Bhupen Kumar Borah, Eknath Shinde (Photo Credit - PTI and Facebook)

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे. "संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी हे सुरक्षित स्वर्ग नाही आहे. तसेच तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली," असे पत्रात म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement