Maharashtra Political Crisis: आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांच एकनाथ शिंदेना पत्र, लवकरात लवकर आसाम सोडण्याची केली विनंती
महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे. "संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी हे सुरक्षित स्वर्ग नाही आहे. तसेच तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली," असे पत्रात म्हटले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement