डाळी महागल्या - प्रतिकिलो 10 ते 15 रुपयांची वाढ
अवकाळी पावसामुळे कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे.
अवकाळी पावसामुळे कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे. तर वाशीच्या घाऊक बाजारात यांचे दर पाच ते सात रुपयांनी वाढले असून डाळींच्या दरांनी शंभरी गाठली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किंमतीत प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तर मसूर, उडीद, चणाडाळ आणि मूगडाळ यांच्या किंमती 90 रुपयांना जाऊन पोहचल्या आहेत. परंतु सरकारकडे डाळीचा मोठा साठा असून अद्याप याबद्दल गप्प आहेत. यंदा मराठडवाड्यासह राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे कडधान्य आणि डाळीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
तर वाढत्या डाळींच्या किंमतीवर सरकारने योग्य वेळी निर्णय न घेतल्यास दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Elphinstone Bridge Closure Postponed: मुंबईमधील एलफिन्स्टन पुलाची बंदी पुढे ढकलली; नवीन तारखेची प्रतीक्षा, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Advertisement
Mumbai Pune Expressway News: मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आठ पदरी करण्याचा MSRDC चा प्रस्ताव
Advertisement
Advertisement
Advertisement