UKRAINE-RUSSIA Tensions:वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांना युक्रेन देश सोडण्याचे दिले आदेश

भारताने युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथे राहणे अत्यावश्यक नसल्यास त्यांना परत येण्यास सांगितले आहे.रिपोर्टनुसार, युक्रेनमधील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही घरी पाठवले जाईल.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की रशियाच्या संभाव्य आक्रमणावरून वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी कोणत्याही उपलब्ध पर्याय जसेकी व्यावसायिक किंवा चार्टर फ्लाइटचा लवकरात लवकर शोध घ्यावा. असे भारतीय दुतावासाने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement