IND vs SL T20: श्रीलंकाविरूद्ध टीम इंडियाच्या शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर 7 विकेट्सने विजय
भारतीय संघाने आणखी एका शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. धर्मशाला येथे शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 18व्या षटकातच श्रीलंकेकडून 184 धावांचे मजबूत लक्ष्य गाठले. यासह टीम इंडियाने सीरिजवर कब्जा केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली. यासोबतच रोहित शर्माने घरच्या भूमीवर सर्वाधिक 16 टी-20 सामने जिंकण्याचा मानही आपल्या नावावर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement