IPL 2021, RCB vs PBKS: विराट कोहलीने जिंकला टॉस, आरसीबीचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पंजाबच्या ताफ्यात तीन बदल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात शारजाह येथे आयपीएलचा 48 महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर पंजाबच्या ताफ्यात तीन बदल पाहायला मिळत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Photo)

IPL 2021, RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे आयपीएलचा (IPL) 48 महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर पंजाबच्या ताफ्यात तीन बदल पाहायला मिळत आहे.

पंजाबच्या ताफ्यात तीन मोठे बदल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement