IND vs BAN 1st Test Day 4 Live Update: भारताला मिळाले पहिले यश, ऋषभ पंतने टिपला अप्रतिम झेल

स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 387 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 9 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे.

Photo Credit - Twitter

IND vs BAN 1st: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 387 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 9 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या आणि 2 बाद 258 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 150 धावा केल्या तर दुसऱ्या डावात बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. नजमुल हसन शांतो 156 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. उमेश यादवच्या चेंडूवर विकेटकीपर ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement