IND vs AUS 1st T20: भारताने ऑस्ट्रेलियाला दिले 209 धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याची तुफानी खेळी
भारतासाठी सामन्यातील दुसरे अर्धशतक हार्दिक पंड्याच्या बॅटने झळकले ज्याने अवघ्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी सामन्यातील दुसरे अर्धशतक हार्दिक पंड्याच्या बॅटने झळकले ज्याने अवघ्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
1ST T20I. 19.6: Cameron Green to Hardik Pandya 6 runs, India 208/6 https://t.co/TTjqe4mUqV #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2022 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

