IND vs WI 3rd T20I: ईडन गार्डन्सवरील तिसऱ्या टी- सामन्यावर पावसाचे सावट, टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार

IND vs WI 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल, तर पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल. भारताने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस अडथळा आणू शकतो. अशा स्थितीत चाहत्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो.

ईडन गार्डन्स, कोलकाता (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 3rd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल, तर पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल. भारताने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस अडथळा आणू शकतो. सध्या बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या फोटो संपूर्ण मैदान कव्हरने झाकलेले दिसत आहे. अशा स्थितीत चाहत्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now