IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाला पहिला झटका, Ruturaj Gaikwad फक्त 4 धावा करून तंबूत परत; ईशानच्या साथीला श्रेयस अय्यर मैदानात

IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.

IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाला पहिला झटका, Ruturaj Gaikwad फक्त 4 धावा करून तंबूत परत; ईशानच्या साथीला श्रेयस अय्यर मैदानात
वेस्ट इंडीज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter)

IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. 3 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 15/1 असा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 07:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).