IND vs SL 3rd T20I 2021: टीम इंडियाची खराब सुरुवात, अवघ्या 25 धावांवर 4 फलंदाज परतले तंबूत

कोलोंबो येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना हा मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, यापूर्वी टीम इंडियाने वनडे मालिका काबिज केली आहे.

वनिंदू हसरंगा (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: कोलोंबो (Colombo) येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात खराब झाली आहे. धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement