IND vs SL 3rd T20I 2021: टीम इंडियाची खराब सुरुवात, अवघ्या 25 धावांवर 4 फलंदाज परतले तंबूत
कोलोंबो येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना हा मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, यापूर्वी टीम इंडियाने वनडे मालिका काबिज केली आहे.
IND vs SL 3rd T20I 2021: कोलोंबो (Colombo) येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात खराब झाली आहे. धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.
Tags
IND vs SL
IND vs SL 3rd T20I
India Tour of Sri Lanka 2021
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd T20I
Indian Cricket Team
SL Vs IND
SL vs IND 3rd T20I
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 3rd T20I
Team India
टीम इंडिया
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3rd टी-20
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 3rd टी-20
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement