IND vs SL 3rd T20I 2021: निर्णायक लढतीत भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; धवन ब्रिगेडच्या प्लेइंग XI मध्ये झाला एक बदल

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियासाठी आजच्या सामन्यातून संदीप वारियर याने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार असून सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुखापतग्रस्त नवदीप सैनीच्या जागी टीम इंडियासाठी आजच्या सामन्यातून संदीप वारियर याने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार असून सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement