IND vs NZ 2nd Test Day 3: एजाज पटेलचा भेदक मारा, भारताचा दुसरा डाव 276/7 धावसंख्येवर घोषित; न्यूझीलंडसमोर 540 धावांचे विशाल टार्गेट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावात सात बाद 276 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे यजमान टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अक्षर पटेल नाबाद 41 धावा करून परतला. 

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील मुंबई कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावात सात बाद 276 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे यजमान टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अक्षर पटेल नाबाद 41 धावा करून परतला. किवी संघाकडून एजाज पटेलने सामन्यात एकूण 14 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now