IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीची अनिर्णित निकालाकडे वाटचाल, Tea पर्यंत न्यूझीलंडचा 4 बाद 125 धावा; टीम इंडियाला विजयासाठी हव्यात 6 विकेट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपुर येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने चालला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत न्यूझीलंडने चार विकेट गमावून 125 धावा केल्या असून आता अखेरच्या सत्रात त्यांना आणखी 159 धावांची गरज आहे. तर यजमान टीम इंडिया आता विजयासाठी सहा विकेट दूर आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 5: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कानपुर (Kanpur) येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने चालला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत न्यूझीलंडने चार विकेट गमावून 125 धावा केल्या असून आता अखेरच्या सत्रात त्यांना आणखी 159 धावांची गरज आहे. किवीजचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या (Ross Taylor) विकेटसह टी-ब्रेकची घोषणा करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement