IND vs PAK 2022: अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी केले टीम इंडियाचे कौतुक, पहा पोस्ट
भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला.
भारतीय संघाने टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली आणि याच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव करत गेल्या विश्वचषकातील पराभवाची बरोबरी केली. या विजयानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.
अमित शहांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement