PIB Fact Check: 21 मार्च पासून पुढील 7 दिवस संपूर्ण भारत बंद? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य
सोशल मीडीयामध्ये सध्या 21 मार्चपासून पुढील 7 दिवस भारत बंद असेल अशा आशयाचे मेसेज वायरल होत आहेत.
सोशल मीडीयामध्ये सध्या 21 मार्चपासून पुढील 7 दिवस भारत बंद असेल अशा आशयाचे मेसेज वायरल होत आहेत. दरम्यान हे मेसेज खोटे असल्याचं वृत्त पीआयबी फॅक्ट चेक कडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकार कडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement