Rahul Gandhi यांचं Indian Railways च्या खाजगीकरणाबाबतचं ट्वीट ‘Fake News'; सरकारचा दावा

भारतीय रेल्वेचं खाजगीकरण मोदी सरकार कडून केले जाईल अशा आशयाचे मेसेजेस सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत.

भारतीय रेल्वेचं खाजगीकरण मोदी सरकार कडून केले जाईल अशा आशयाचे मेसेजेस सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. दरम्यान ही वृत्त खोटी असून निराधार बातम्यांमुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. रेल्वेकडून वृद्धांना असलेल्या सोयी-सुविधा, डिस्काऊंट बंद केली जातील असा गैरसमज झाला आहे. पण पीआयबी कडून करण्यात आलेल्या दाव्यामध्ये हे दावे खोडून काढण्यात आले आहेत. अशा प्रकारचा दावा राहुल गांधी यांच्याकडूनही करण्यात आला आहे. पण तेही खोटं असल्याचं सांगण्यात येत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement