Fact Check: युएई 4 महिन्यांपर्यंत भारताकडून गहू मागवणार नाही? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
अहवालानंतर पीआयबीने याची सत्यता पडताळली असून, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे
एक दिशाभूल करणाऱ्या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, युएई 4 महिन्यांपर्यंत भारताकडून गहू मागवणार नाही. या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त दिले. या अहवालानंतर पीआयबीने याची सत्यता पडताळली असून, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, यूएईकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवर आणि पुनर्निर्यातीवर निलंबन लादण्यात आले आहे. परंतु या निलंबनामुळे देशांतर्गत वापरासाठी भारतीय गव्हाच्या आयातीत बदल होणार नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची
Advertisement
Advertisement
Advertisement