Shankarrao Kolhe: शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुआयामी नेतृत्व गमावले- उद्धव ठाकरे

ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील बहुआयामी आणि भारदस्त नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Shankarrao Kolhe

ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील बहुआयामी आणि भारदस्त नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now