Kharghar: खारगरमध्ये नेमकं काय घडलं? अजित पवारांनी आरटीआयद्वारे मागितली माहिती

खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळ्यात नवी मुंबई (Navi Mumbai) येथील खारघर (kharghar heat stroke) येथे घडलेल्या दुर्घटनेत 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेची आरटीआयद्वारे माहिती मागितली आहे.

खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे, नेमका मृतांचा आकडा किती याबाबत संभ्रम आहे. कार्यक्रमादरम्यान काही सुविधा देण्यात आल्या नसल्याचे काही लोक सांगत आहेत. आम्हाला अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेला नाही. असे देखील अजित पवारांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement