Kharghar: खारगरमध्ये नेमकं काय घडलं? अजित पवारांनी आरटीआयद्वारे मागितली माहिती
खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं
अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळ्यात नवी मुंबई (Navi Mumbai) येथील खारघर (kharghar heat stroke) येथे घडलेल्या दुर्घटनेत 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेची आरटीआयद्वारे माहिती मागितली आहे.
खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे, नेमका मृतांचा आकडा किती याबाबत संभ्रम आहे. कार्यक्रमादरम्यान काही सुविधा देण्यात आल्या नसल्याचे काही लोक सांगत आहेत. आम्हाला अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेला नाही. असे देखील अजित पवारांनी सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement