Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver: कर्जमाफी करुन राज्यातील बळीराजाला दिलासा द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी
ष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हिवाळी अधिवेशना दरम्यान संसदेत बळीराजाला दिलासा देण्याची मागणी केली होती.
कधी दुष्काळ (Drought) तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकरी राज्याला कर्जमाफी देऊन बळीराजाला दिलासा देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारकडे केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील हिवाळी अधिवेशना दरम्यान संसदेत बळीराजाला दिलासा देण्याची मागणी केली होती.
पाहा उद्धव ठाकरेंची पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement