Maharashtra Political Crisis: मविआ सरकारमध्ये तिसऱ्यांदा अस्थिरता ?
विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आहे.
विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. एकनाथ शिंदेसह अनेक नेते काहील काळ संपर्कात नव्हते. ते सुरतमध्ये असल्याचे समजले. दरम्यान या घडामोडीनंतर मविआ सरकार अस्थिर करण्याची ही तिसरी घटना आहे. यात आता शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे. ते या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
>
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement