राज्याला सध्या 35 हजार Remdesivir मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत
महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असताना आता राज्यातील निर्बंध 15 मे पर्यंत पर्यंत वाढवण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर वापरल्यास त्याचे दुष्परिणामही होतील त्यामुळे असे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement