राज्याला सध्या 35 हजार Remdesivir मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असताना आता राज्यातील निर्बंध 15 मे पर्यंत पर्यंत वाढवण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर वापरल्यास त्याचे दुष्परिणामही होतील त्यामुळे असे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement