Aditya Thackeray On Corruption: ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू; आदित्य ठाकरेंचे आवाहन

ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

Aditya Thackeray On Corruption: ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू. तुम्ही मुंबई (BMC) विरुद्ध एसआयटीचे आदेश दिले आहेत आणि तेच ठाणे, नाशिक आणि पुण्याविरुद्धही करा. मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्हाला सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच दिसेल. तुम्ही मला पप्पू म्हणा, हा पप्पू तुम्हाला आव्हान देत आहे मी तुमच्या कोणत्याही हल्ल्याला तयार आहे. तुम्ही मुंबईकरांसाठी काम करता की या भ्रष्ट सरकारसाठी? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा -BJP Called Off Aakrosh Morcha In Mumbai: भाजपा कडून मुंबईतील आजचा 'आक्रोश मोर्चा' बुलढाणा बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मागे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement