Maharashtra Congress Delegation ने घेतली राज्यपाल Ramesh Bais यांची भेट; 'या' प्रश्नी वेधलं लक्ष

खारघर मधील उष्माघात बळी प्रकरण, बारसू रिफायनरी ते अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचं नुकसान, त्याची नुकसान भरपाई यावर लक्ष वेधण्यासाठी ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे.

रमेश बैस । ट्वीटर

Maharashtra Congress Delegation ने आज (2 मे) राज्यपाल Ramesh Bais यांची भेट घेतली आहे. राज्यात खारघर मधील उष्माघात बळी प्रकरण, बारसू रिफायनरी ते अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचं नुकसान, त्याची नुकसान भरपाई यावर लक्ष वेधण्यासाठी ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले, अशोक चव्हाण, हुसेन दलवाई उपस्थित होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement