Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी; आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र आमदारांना पाठवल्याची माहिती दिली आहे.
बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. सेनेने व्हीप जारी केला असून त्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.
The letter also warns that if someone remains absent from the meeting without proper reason and prior information, they should keep in mind that action will be initiated to cancel their membership as per constitutional provisions
— ANI (@ANI) June 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2022 02:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

