Sanjay Raut: मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेना 100 जागा जिंकेल- संजय राऊत

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष 100 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष 100 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement