Rupali Chakankar: अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत रुपाली चाकणकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोग हे बालविवाह रोखण्यासाठी अतिशय सकारात्मक आहे यासाठी अक्षय्य तृतीया व अशा काही विशिष्ठ मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांमार्फत स्थानिक लोकप्रतिनिधी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना बालविवाह रोखण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या अशी विनंती मा.मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आली आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement