अतिवृष्टीमुळे रस्ते खराब; 15 ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरण्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरा- सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश pic.twitter.com/dPebBB2iVo
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्परुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement