Mumbai मध्ये लागू असलेल्या कलम 144 अंतर्गत जमावबंदीच्या नियमांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ; संध्याकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत 'या' ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव

मुंबई मध्ये सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत पार्क, गार्डन, उद्यानं, सीफेस, समुद्र इत्यादी ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

Curfew | Representational Image (Photo Credits: ANI)

Mumbaiमध्ये लागू असलेल्या कलम 144 अंतर्गत जमावाबंदीला नियमांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई मध्ये संध्याकाळी 5 ते  सकाळी  5 पर्यंत  पार्क, गार्डन, उद्यानं, सीफेस, समुद्र  इत्यादी ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement