Sanjay Raut: कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा नाही - संजय राऊत

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

आज काश्मीरमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली आहे जी 1990 च्या दशकात होती. तुम्ही (भाजप) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतवण्याबद्दल बोललात आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement