महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी यांनी केली असून त्या संदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट होत चालली आहे. सचिन वाझे यांच्यासारख्या गुन्हेगारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून संरक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी माझी मागणी आहे. यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)