महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी यांनी केली असून त्या संदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट होत चालली आहे. सचिन वाझे यांच्यासारख्या गुन्हेगारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून संरक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी माझी मागणी आहे. यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement