'विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे'- Education Minister Varsha Gaikwad
आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सीबीएसईशी बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे, याबाबत चर्चा घडली
आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सीबीएसईशी बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे, याबाबत चर्चा घडली. याबाबत त्या म्हणाल्या, 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगू की, विद्यार्थ्यांचे मागील वर्ष दुर्दैवी होते. मात्र अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे आणि अपेक्षित तिसरी लाट अद्याप येणे बाकी आहे.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement