CM Eknath Shinde: नाफेड केंद्रांवर कांदा खरेदी सुरु,सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांदा प्रश्नावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरु आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा वेळी राज्य आणि केंद्र सरकार सावध पावले टाकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या 13 खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी सुरु आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्रीय वाणिज्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Advertisement
Advertisement
Advertisement