NMMC Announces 24-Hour Water Cut: नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये पाणी कपातीचा प्रभाव दिसणार आहे.
नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोरबे मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी ब्रीजजवळ रेल्वे ट्रॅकलगत व चिखले गावाजवळील ब्रीजखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असल्याने आता दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये बुधवार, दि.14 मे 2025 रोजी संध्याकाळी आणि गुरुवार, दि. 15 मे 2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवी मुंबई मध्ये 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement