Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता

काल नेव्हीच्या बोटीने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आणि काल संध्याकाळपर्यंत 13 जण मृत असल्याचं सांगण्यात आले आहे.

Neelkamal Boat @airnews_mumbai

गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा कडे जाणार्‍या बोटीला काल अपघात झाल्यानंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. सध्या नेव्ही आणि कोस्ट गार्ड कडून शोधकार्य सुरू आहे. आठ नौदल क्राफ्ट, एक हेलिकॉप्टर आणि एक ICG जहाजाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. दरम्यान काल नेव्हीच्या बोटीने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आणि काल संध्याकाळपर्यंत 13 जण मृत असल्याचं सांगण्यात आले आहे.

नीलकमल बोट अपघात प्रकरणी 2 बेपत्ता

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement